Maharashtra Dam: राज्यातील ४९ धरणांतून विसर्ग

Monsoon Rain Impact: जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील लहान, मध्यम व मोठ्या मिळून ३,०२९ प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता १,४२२.१२ टीएमसी आहे.
Strong Monsoon Fills Dams Across Maharashtra
Strong Monsoon Fills Dams Across MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com