Farmer Debt Relief: राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या मात्र निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या कायदेशीर वारसांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी ‘कृषी भारती अटल अभिनव सहकारी संस्थांचे फेडरेशन’ने केली आहे.
Give Loan Waiver Benefits to Legal Heirs of Deceased Farmers: AmritkarAgrowon