Human-Leopard Conflict : अहिल्यानगर ग्रामीण भागात बिबट्यांचे वाढते हल्ले चिंताजनक असून, यामुळे शेतकरी, नागरिक आणि शालेय विद्यार्थी भयभीत आहेत. बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी प्रशासन आणि वन विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
Rising leopard attacks on humans in rural Maharashtraagrowon