Nitin Gadkari Statement: विदर्भात गेल्या काही वर्षांत दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, या आत्महत्यांमागे सिंचनाचा अभाव आणि एकाच पिकावर असलेली अवलंबित्वाची शेती व्यवस्था हे प्रमुख कारण असल्याचे आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांशी संवाद साधताना जाणवले.
Nitin Gadkari on irrigation crisis in VidarbhaAgrowon