Water Management: राज्य सरकारने कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे उच्चस्तरीय बंधाऱ्यांत (बॅरेजेस) रूपांत्तर करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु जिल्ह्यातील मांजरा व तेरणा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रुपांतर करण्यासाठी सरकार उदासीनता दाखवत आहे.
Demand Grows to Convert Kolhapuri Weirs into Barrages in DharashivAgrowon