Farmer Issue: शेती-मातीचे प्रश्न मांडणार नसाल, तर राजीनामे द्या : किसान सभा
Kisan Sabha Demand: बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विधानसभेत शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यांच्या मदतीला धावून यावे. तसे करणार नसतील, तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी किसान सभेने केली आहे.