Climate Change Impact: ‘एल निनो’च्या इशाऱ्यानंतर जुलैमध्ये पडलेल्या पावसाने राज्यात यंदा खरीप हंगामात ९४ टक्के पेरण्या झाल्या. प्रारंभी बहुतांश भागात पिकांनी चांगलेच बाळसेही धरले. मात्र ऐन फुलोरा, शेंग, बोंड अवस्थेतील पिकांना ऑगस्टमधील पावसाच्या मोठ्या खंडाने मोठा दणका दिला आहे.
Kharif crops damaged due to irregular rainfall in MaharashtraAgrowon