Water Scarcity: खानदेशातील खरबूज (डांगर) पिकाचे क्षेत्र यंदा केवळ ११० हेक्टरवर राहिले असून, हे क्षेत्र दरवर्षी घटत आहे. वाढता उत्पादन खर्च, बाजारभावातील अनिश्चितता आणि नदीपात्रांतील घटता पाणीसाठा यामुळे खरबूज शेती संकटात सापडली आहे.
Muskmelon Cultivation Declines Sharply in KhandeshAgrowon