Heavy Rain Damage: अतिवृष्टीने जमिनी खरडल्याने हानी, भरपाईची प्रतीक्षा
Farmer Compensation: खानदेशात गेल्या पावसाळ्यात अनेक भागांत अतिवृष्टी झाली होती. रस्ते वाहून गेले. जमिनी खरडून शेतकऱ्यांचा मोठा खर्चही पाण्यात गेला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले.
excessive rainfall damage farmers in Khandesh MaharashtraAgrowon