Banana Crop Damage: खानदेशात केळी पट्टा उष्णता व उष्ण वाऱ्यांमुळे होरपळत आहे. लहान व मोठ्या, निसवण झालेल्या सर्वच केळी बागांना उष्णतेचा फटका बसत असल्याने त्या वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
Heatwave affecting banana farming in MaharashtraAgrowon