Maratha Reservation: भुजबळांनी ओबीसी महामंडळ खाऊन टाकले : जरांगे पाटील
Manoj Jarange Patil: ‘‘छगन भुजबळ यांनी मराठ्यांवर जळू नये. ओबीसीतून तुम्ही काय घेतले, हे कोणी विचारले का? ओबीसी महामंडळ सर्व खाऊन टाकले. महाराष्ट्रही खाऊन टाकला. त्यामुळे या वयात सोईस्कर जगावे. पोराचे, पुतण्याचे राजकीय करिअर करावे.’’
Manoj Jarange Patil latest statement on Maratha reservationAgrowon