Water Shortage Issue: जालना जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ दोन महिन्यांचा पाणीसाठा शिल्लक
Summer Water Crisis: जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देखील ५९ गावे आणि ३१ वाड्यांमधील तब्बल एक लाख ५४ हजार १६ नागरिकांना ९२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.