Jalgaon Water Crisis : जळगावात पाणीटंचाईचे सावट

Jalgaon News : जळगाव शहरासह जिल्ह्यात तब्बल २५ दिवसांनंतर पावसाचे पुन्हा दमदार आगमन झाले. त्यामुळे कोमेजणाऱ्या खरीप हंगामातील शेतपिकांना काही प्रमाणात का होईना, या पावसाने दिलासा मिळाला आहे.
Jalgaon Water Crisis
Current water level in Girna and Hatnur dams Jalgaonagrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com