Jal Jeevan Mission: ‘जलजीवन’ ठप्प; ४०० कोटींची गरज
Government Funding Shortage: राज्य शासनाकडून निधी मिळत नसल्याने मागील १० महिन्यांपासून जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेची कामे ठप्प आहेत. वारंवार मागणी करूनही निधी मिळालेला नाही. जी कामे पूर्ण झाली आहेत, त्यापोटी १३५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.