Jal Jeevan Mission Status: ‘जलजीवन मिशन’ सुद्धा नापास
Rural Maharashtra Water Crisis: ‘जल जीवन मिशन’ची घोषणा झाली, मात्र अनेक ठिकाणी ही योजना अजून कागदावरच आहे. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही एक थेंब पाणी नाही; ग्रामीण महाराष्ट्राच्या घशाची कोरड आजही कायम आहे.