Water Management Issue: जर सिंचन कायदा अंमलात आला, तर पाणीवाटपातील अन्याय आपोआप थांबेल, कालवे सुरक्षित राहतील आणि आपत्तीच्या काळात योग्य ती भरपाई मिळेल. याकडे सरकारने दुर्लक्ष केले, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय राहणार नाही.
Farmer demand for fair water distribution lawAgrowon