India Gulf Export: भारतातून आखाती देशांना निर्यात ठप्प
Agri Trade Crisis: इराण-इस्राईल, अमेरिका युद्धामुळे भारतातून आखाती देशांना होणारी शेतीमालाची निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे बासमती तांदूळ, कांदा, द्राक्ष, डाळिंब, केळी, मसाले, काजू आणि भाजीपाला, फळपिकांच्या निर्यातीला फटका बसला आहे.