Paddy Farming: उत्तर महाराष्ट्राचे ‘भाताचे आगार’ संकटात
Maharashtra Monsoon: उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमानाचा पट्टा आणि ‘भाताचे आगार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात यंदा अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.
North Maharashtra's Rice Bowl Faces Rainfall CrisisAgrowon