Heavy Rain: मुसळधार पावसानंतर खरीप पिकांची काळजी कशी घ्यावी?
Crop Management: राज्यातील अनेक भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांना फटका बसला आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचणे, माती वाहून जाणे, अन्नद्रव्यांचे नुकसान, रोगांचा प्रादुर्भाव अशा समस्या निर्माण झाल्या आहेत