Water Stress in Flower Crop: कमी पाण्याचा फुलबागेवर ताण? करा ५ सोपे उपाय

Marigold Gulan Crop Management: पावसाचा खंड आणि वाढत्या उष्णतेमुळे झेंडू, गुलाब, शेवंती, मोगरा आणि निशिगंधासारख्या फुलपिकांवर पाण्याचा ताण पडत आहे. त्यामुळे कळी आणि फुलगळ रोखण्यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, जमिनीतील ओलावा टिकवणे आणि आवश्यक त्या उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
Save Marigold, Rose And Chrysanthemum From Water Stress
Save Marigold, Rose And Chrysanthemum From Water StressAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com