Farmer Crisis: शेतकऱ्याला संकट आलं म्हणून थांबून कसं चालंल...!

Agriculture Loss Issue: ‘कधी नव्हं तेवढा पाऊस झाला, ढोराईने पात्र सोडलं. पाण्याचा लोंढा घरात, नदीकडच्या शेतात गेला. घरातील सारा संसार भिजून गेला. कापसाचे दोन-तीन एकर पीक, अन् मातीबी वाहून गेली. तुरीच्या शेतात पाणी साचल्याने तूरबी गेली. यंदा हाती काही लागलं असं काही शिल्लक राहिलं नाही.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com