Re-Sowing Crisis: शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे ओढावले संकट

Farmers Loss: किल्लेधारूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेला कापूस आणि सोयाबीन या पिकांना विशेष फटका बसला असून शेतकरी हतबल झाले आहेत.
Re Sowing
Re SowingAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com