बीड : पाटोदा, शिरूर, माजलगाव तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतीपिकांचं मोठं नुकसान झाले आहे.(Source-X)
ॲग्रो विशेष
Marathwada Heavy Rains : मराठवाड्यात अतिवृष्टीनं हाहाकार! शेती उद्ध्वस्त, पीकं खरडून गेली, विहिरी पुराचं पाणी आणि गाळानं बुजल्या
Marathwada floods : मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे

