Maharashtra Water Scarcity: उन्हाचा तडाखा अन् पाण्याचा दुष्काळ
Tanker Water Supply: मे महिना सुरू होताच जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. हजारो नागरिकांची तहान आता टँकरवर अवलंबून आहे. जिल्ह्यात सध्या १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून १७ हजार ४८८ नागरिकांना टँकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागत आहेत.
Tanker water supply in drought affected regionsAgrowon