Gulabrao Patil: शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, पण उद्योजकांना व्हायला नको, गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, शेतकरी नेत्यानं चांगलंच सुनावलं
Farmer Electricity Issue: विजेचा त्रास शेतकऱ्यांना झाला तरी चालेल, पण उद्योजकांना व्हायला नको, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. यावरुन शेतकरी नेत्याने त्यांना चांगलेच सुनावले.
Gulabrao Patil Controversial Statement On Farmers.(Agrowon)