Government Schools Crisis: सरकारी शाळांचा बीमोड होण्याची भीती
Schools Education: १९७२ च्या दुष्काळात लोकांना खायला अन्न नव्हतं. लोक उपाशी राहिले, परंतु पेरणीसाठी ठेवलेलं बियाणं त्यांनी खाल्लं नाही. कारण त्यांना माहीत होतं हे ‘बी मोडलं’ तर पुढे शेती करता येणार नाही आणि पुढच्या पिढीला जगता येणार नाही.
Save Government Schools for the Next GenerationAgrowon