Jitendra Papalkar: शासनाच्या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्याच पाहिजे
Government Schemes: गावागावातील नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविणे आणि शासनाच्या सर्व योजना थेट प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
Government Schemes Must Reach Every Citizen, Says Divisional CommissionerAgrowon