Kharif Season: पावसाने दीर्घ खंड दिल्यामुळे पूर्व विदर्भातील खरीप हंगाम अडचणीत आला असून आतापर्यंत केवळ ५५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संरक्षित सिंचन असलेल्या भागांतील शेतीला अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.