Ravikant Tupkar: उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून लढा: रविकांत तुपकर

Farmer Crisis: आज देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे आणि याला सरकारचे धोरण जबाबदार आहे. सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरण आहे. सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी पुन्हा आंदोलन करावे लागेल.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com