Water Conservation: अतिरिक्त पाणी वाहून जाऊ देऊ नका : पालकमंत्री गुलाबराव पाटील
Girna Dam Water: गिरणा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने जळगाव जिल्ह्यातील अर्धाधिक पाणीटंचाई मिटली आहे. आता या धरणातील अतिरिक्त पाणी केवळ वाहून जाऊ न देता त्याचा उपयोग बंधारे व जलस्रोतांच्या पुनर्भरणासाठी करा.
Jalgaon: Girna Dam’s Excess Water to Be Used for Water RechargeAgrowon