Agriculture Crisis: शेतीभोवती औद्योगिकीकरण निर्माण झाले नाही म्हणून रोजगारनिर्मिती होत नाही. गावातील लोकांची क्रयशक्ती अवरुद्ध झाली. रोजगारासाठी गावे सोडून शहराचा रस्ता धरलेल्या नागरिकांची पुढची पिढी म्हणजे आजचे जेन झी आहेत.
Agriculture crisis and youth migration in IndiaAgrowon