Water Crisis : चारशे तलावांमध्ये केवळ ३० टक्के पाणीसाठा जमा

Water Storage: नागपूर पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने नागपूर जिल्ह्यातील लघुसिंचन तलावांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ४०८ तलावांमध्ये सध्या सरासरी केवळ ३० टक्के पाणीसाठा आहे.
Water Crisis
Dam and reservoir water level updates in MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com