Water Crisis : चारशे तलावांमध्ये केवळ ३० टक्के पाणीसाठा जमा
Water Storage: नागपूर पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने नागपूर जिल्ह्यातील लघुसिंचन तलावांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ४०८ तलावांमध्ये सध्या सरासरी केवळ ३० टक्के पाणीसाठा आहे.
Dam and reservoir water level updates in MaharashtraAgrowon