Maharashtra Flood Damage: पुरामुळे लाखांहून अधिक पशुधनाचा बळी
Livestock Death Crisis: राज्यात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती तयार झाली होती. पुराचे पाणी जनावरांच्या गोठ्यात शिरले होते. त्यामध्ये राज्यातील १३३८ शेतकऱ्यांच्या एक लाख ३ हजार ७६४ पशुधनाचा बळी गेला आहे.