Farmer Death: दोन मुलांनंतर वडिलांचीही आत्महत्या

Agriculture Crisis: शेतात बोअरवेल असूनही नऊ वर्षांपासून वीजजोडणी मिळाली नाही. त्यात सततची नापिकी, सिंचनाचा अभाव आणि आर्थिक विवंचनेमुळे पिंपळापूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर मालेकर (वय ६२) यांनी २३ जुलै रोजी आत्महत्या केली.
Father Death following children's deaths
Farmer dies by suicide after waiting years for electricity connectionAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com