Weather Station: पालघरमधील स्वयंचलित हवामान केंद्र दर १५ मिनिटांनी चक्रीवादळ, अवकाळी पाऊस तसेच उष्णतेच्या लाटेत शेतकऱ्यांसाठी ‘सुरक्षा कवच’ ठरले होते. मात्र, मार्च २०२६ पासून निधीअभावी केंद्र बंद झाल्याने हवामानाच्या अचूक माहितीअभावी शेतकरी हवालदिल आहे
Farmers Suffer as Weather Station Shuts Down in PalgharAgrowon