Maharashtra farmer rights: शेतकऱ्यांची गुलामगिरी कधी संपणार?
Farmer Empowerment: देशाच्या स्वातंत्र्याला पन्नास वर्षे झाली होती, तेव्हा जनसंसद भरवून स्वातंत्र्य का नासले, असा भेदक प्रश्न शरद जोशी यांनी विचारला होता. ही परिस्थिती आजही कायम आहे. स्वातंत्र्याची पहाट शेतकऱ्यांसाठी अजूनही उजाडली नाही.