Press ConferenceAgrowon
ॲग्रो विशेष
Farmer Relief Package: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच
Maharashtra Government: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टिग्रस्तांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केलेली असली, तरी ती प्रत्यक्षात आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या योजनांची गोळाबेरीज आहे.

