Agriculture: शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक केल्यानंतरच व्यापार करारांसाठी वाटाघाटी- शिवराज सिंह चौहान
Shivraj Singh Chouhan Lok Sabha FTA Statement: देशातील शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक केल्यानंतरच व्यापार करारांसाठी वाटाघाटी केल्या जातात, असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले आहे.