Power Supply Issue: ‘उपसाबंदी’मुळे बळीराजाची होरपळ; कधी वीज सुरू, कधी बंद; प्रशासनाच्या निर्णयामुळे संताप
Farmer Crisis: सकाळी साडेआठची वेळ. कृष्णा नदी काठावरील शेतात मोटारीजवळ शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. दोन दिवसांपासून बंद असलेला वीजपुरवठा अखेर सुरू झाल्याची बातमी मिळताच अनेकांनी धावत शेत गाठले.