Free Dam Slit: शेतकऱ्यांना सात धरणांतील गाळ मोफत उपलब्ध होणार

Maharashtra Government Initiative: जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आता शेतकऱ्यांना धरणांतील गाळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच गाळ काढल्यामुळे धरणांची जलसाठवण क्षमताही वाढणार आहे. यासाठी राज्यातील सात धरणांचा समावेश करण्यात आला आहे.
Maharashtra government initiative for dam silt
Free dam silt for farmers in MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com