Ajit Nawale: ‘कर्जमाफी करेंगे, लेकिन तारीख नही बतायेंगे’ हा जो सरकारचा बाणा होता तो खोडून काढण्यासाठी विदर्भामध्ये शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन झाले. आंदोलनाच्या वेळी ३० जून २०२६ च्या आत आम्ही कर्जमाफी करू, असे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले.
Farmers demand complete farm loan waiver in MaharashtraAgrowon