Farm Loan Crises in Maharashtra: सरकारने कर्जमाफीची घोषणा तर केली, पण बँका मात्र ऐकायला तयार नाहीत. आता कर्ज भरायचे की माफीची वाट पाहायची? हा एकच प्रश्न सध्या बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसला आहे.
Challenges in agricultural loan system IndiaAgrowon