Indian Farmer Challenges: आठ हात लाकूड, नऊ हात धिपली
Agriculture Policy Issue: वर्ष २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करण्यात आली होती. आता २०२६ मध्ये शेतकरी आत्महत्या करीत आहेत, मालाला योग्य भाव नाही म्हणून आंदोलन करीत आहेत, कर्जमाफी मागत आहेत, हे उत्पन्न दुप्पट/चौपट झाल्याची लक्षणे आहेत का?
Reasons behind farmer protests and suicides India agricultureAgrowon