Vanrai Bandhara : शेतकरी गटांनी श्रमदानातून उभारला वनराई बंधारा

Water Conservation : नाशिक पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते शेतीसाठी उपलब्ध व्हावे आणि भूजलपातळीत वाढ व्हावी, यासाठी पाणी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’मध्ये सहभागी शेतकरी गटांनी श्रमदानातून जलसंधारणाच्या कामाला हातभार लावला.
Vanrai Bandhara
Community-led water conservation in Maharashtraagrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com