Farm Loan Waiver: ही कर्जमाफी की पात्रता परीक्षा; शेतकऱ्यांना कर्जमाफी विनाअट मिळावी, जयंत पाटील यांची विधानसभेत मागणी
Maharashtra Monsoon Session 2026: 'ही कर्जमाफी की पात्रता परीक्षा?' असा सवाल करत आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी मिळावी, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.
Jayant Patil On Farm Loan Waiver Scheme. (Agrowon)