Farm Loan Waiver: ३२ लाख शेतकऱ्यांची फसवणूक, त्यांची ५० हजारांवर बोळवणूक, कर्जमाफीवरून अजित नवलेंचा गंभीर आरोप
Ajit Nawale Allegation: राज्यातील ३२ लाख २९ हजार शेतकऱ्यांची केवळ ५० हजारांच्या मर्यादेत कर्जमाफी करण्यात आली आहे. एकप्रकारे त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत, असा आरोप डॉ. अजित नवले यांनी केला.