Farm Loan Waiver: उद्योगपतींचं १६ लाख कोटींचं कर्ज माफ, पण शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा का नाही?; जयंत पाटील यांचा सवाल
Jayant Patil On Farmers Debt: शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करु, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीआधी दिले होते, त्याचे काय झाले? असा प्रश्न जयंत पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला.