Farm Loan Waiver GR: कर्ज २ लाखांपेक्षा जास्त असेल तर माफ होणार का?; 'एकवेळ समझोता' योजना काय आहे?
One Time Settlement Scheme Farmers Maharashtra: 'शेतकरी कर्जमुक्ती योजने'बाबतचा शासन निर्णय जारी केला असून, त्यात कर्जमुक्ती, एकवेळ समझोता (वन टाईम सेटलमेंट) आणि प्रोत्साहनपर लाभ अशा घटकांचा समावेश आहे.
Farm Loan Waiver GR Maharashtra Government.(Agrowon)