Loan Waiver Issue: ‘सत्तेत येताना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पात किमान ५ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची अपेक्षा होती. मात्र महागाई वाढली असताना केवळ २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे.