Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेच्या निकषात होणार बदल, सरकारचा महत्त्वाचा निर्णय, शासन निर्णय जारी
Maharashtra Government GR: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या मार्गदर्शक सूचना व निकषामध्ये बदल करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासन निर्णय जारी केले आहेत.
Farm Loan Waiver Criteria Change Maharashtra Government Decision. (Agrowon)